Posts

तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही. स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!

Image
श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुद्धा काढला. पण संकटं टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने फिरला.. त्याने पुरस्कार केला फक्त " कर्मयोगाचा!! " भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं. अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं .... तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः अर्जुनातर्फे लढाई केली नाही. ..... श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. . . पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. . एक महान योद्धा सारथि बनला. अर्जुनाला स्वतःची लढाई , स्वतःलाच करायला लावली.. . . ह्या कृतीतून संदेश दिला कि , जर

मी पैसा बोलतोय

मी पैसा बोलतोय सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझ साधारण रूप आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. कारण मनुष्य मला आदर्श समजतो. आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात, आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वताच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात. खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वताचाहि  जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात. मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळ विकत घेऊन देऊ शकतो. मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत. मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमच वय नाही वाढऊ शकत. मी

रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर : प्रत्येक व्यवसायिकाने पाहण्यासारखा सिनेमा ..

Image
रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर : प्रत्येक व्यवसायिकाने पाहण्यासारखा सिनेमा .. बुद्धी कोणाला नाही म्हणून आजवर जगात सगळीकडे एकाच ....ह्यांना  टोकले जाते ,मुळात कधी लक्षात आले आहे का ..सगळे व्यवसाय हेच सांभाळत आहे त्याच बरोबर आपल्या देशासाठी पण कार्य करीत आहेत .तर मुद्दा हा नव्हे तर ..हा सिनेमा आपल्याला (व्यवसायिकाला )काय शिकवतो . "सेल्स " हा प्रत्येक व्यवसायिकाच एकच टार्गेट ..कसे वाढेल "सेल्स " त्यासाठी आधी सिनेमाची रूपरेखा म्हणजे पाहिलेल्यांना आठवेल ,न पाहिलेल्यांना काही गोष्ट कळतील .. हरप्रीत सिंग हा एक अत्यंत सामान्य बुद्धीचा पदवीधर असतो. प्रत्येक परीक्षेत याला ४०% टक्क्याच्या वर मार्क कधीच मिळालेले नसतात. आता इतक्या कमी मार्कांवर कुठे नोकरी मिळणार असा याच्या मित्रांना प्रश्न पडतो. हा जरी सामान्य बुद्धीचा  मुलगा असला तरी याचे सगळ्या मित्रांशी खूप चांगले संबध असतात. म्हणजे तो कागदी परीक्षेत जरी मागे असला तरीही, लोकसंबध कसा नीट जपावा याची याला पूर्ण कल्पना असते. शिक्षण झाल्यावर पुढे उच्च शिक्षण घेण्याचा प्रश्नच नसतो. घरात आईवडील नसल्याने आजोबांनी याला मोठे केलेले

जीवन एक आध्यात्मिक बाग

जीवन एक आध्यात्मिक बाग हमारा जीवन पार्क, गार्डन, बाग- बगीचे से कम नहीं है। हम भी कुदरत के हिस्से हैं और बगीचा ( पेड़-पौधे, फूल) भी कुदरत का ही हिस्सा हैं। जिस पर बगीचे और बाग में मौसम के अनुसार पतझड़ भी होता है। फूल भी खिलते हैं। नये पौधे जन्म लेते हैं। कुछ फल सूखकर (बीज बनकर) जमीन पर पड़े रहते हैं। उसी प्रकार हमारे जीवन में भी हालात के अनुसार कभी हार तो कभी जीत होती है। लोग भी मिलते हैं... नयी पहचान भी होती है और कुछ हमसे रूठ भी जाते हैं, रूठे हुए लोग दोबारा मिलते भी हैं जैसे सूखे फल के बीज दोबारा पौधा बनते हैं।   हमें इस जीवन को हर तरह-हर तरफ खुशहाल बनाना है तो हमें अध्यात्मिक बनना होगा। अध्यात्म के बारे में बहुत से लोग पूरी तरह समझ नहीं पाते हैं। अध्यात्म अध्ययन भी है और एक सर्व शाक्तिशाली इंसान बनने की प्रेरणा भी है। शक्ति का यह मतलब नहीं कि किसी के साथ लड़ने और जीतने पर स्वयं को शक्तिशाली समझ बैठें। अध्यात्मिक शक्ति में केवल स्वयं से लड़ना होता है। लेकिन वह बिल्कुल लड़ाई की तरह नही, बल्कि सामना करने की क्रिया होती है। अध्यात्म का सारांश है कि जो स्वयं को जीतता है वहीं संपूर्ण विजे